महापुराच्या पाण्याला मिळणार नवा मार्ग! ४० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणाऱ्या महापुराच्या तडाख्याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महापुराचे…

Read More